तपासामध्ये आकापर्यंत एसआयटी पोहोचली आहे : सुरेश धस
संतोष देशमुख हत्या
- अंजली दमानिया या काय म्हणाल्या करुणा मुंडे काय म्हणायला यापेक्षा त्यांच्याच पक्षातील लोक म्हणताय त्यांनी राजीनामा द्यावा
- ज्येष्ठ नेते प्रकाश सोळंके यांनी देखील ती मागणी केली आहे
- मी स्वतः त्यांचा राजीनामा मागितलेला नाही
- तपासामध्ये आकापर्यंत एसआयटी पोहोचली आहे
- आकाच्या पुढे गेल्यानंतर बघू
- असं काही होईल मला वाटत नाही
- त्यांचा राजीनामा घ्यावा की नाही घ्यावा हा सगळा निर्णय अजित पवार, प्रफुल पटेल आणि त्यांच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष यांच्या हातात आहे
- यांनी मनात आणले तर त्यांचा राजीनामा तातडीने घेतला जाईल
- यामध्ये त्यांच्या पक्षाची प्रचंड बदनामी होत आहे
- त्यांचा पक्ष व्राँग बोक्स मध्ये चालला आहे
- आमचा पक्ष पॉझिटिव बॉक्समध्ये चालला आहे
- हा हुं छा चू करणारे परळी मधील लोक आता संध्याकाळी शुकशुकाट झालाय
- परळीतील व्यापाऱ्यांना विचारा सुटकेचा निश्वास त्यांनी सोडलाय
- पाचशे व्यापाऱ्यांनी परळी शहर सोडले
- ऑन परभणी प्रकरण
- मी आंदोलक आशिष वाकोडे यांची भेट घेतली
- पालकमंत्री यांना आणि विनंती केली त्यांचा लॉंग मार्च परत घेण्याची विनंती केली होती
- त्यांनी आमचे एकले
- संतोष देशमुख हत्या प्रकरणात जनतेची माझ्याकडून जी अपेक्षा आहे ते फाशीला गेल्यापर्यंत शांत बसणार नाही
ऑन अंजली दमानिया पुरावे
- एस आय टी यामध्ये सक्षम आहे अंजली दमानिया त्यांच्या कडे असलेल्या पुराव्यावर बोलत आहे
- धनंजय मुंडे यात अडकले असतील तर धनंजय मुंडे दोषी होतील
- अडकले नसतील तर बळजबरी कोण अडवणार आहे
ऑन स्कॉर्पिओ मोबाईल डेटा
- विष्णू चाटे हा नाशिक मध्ये आला होता
- दहा तारखे नंतर त्याने त्याचा मोबाईल फेकून दिला आणि नंतर सरेंडर झाला
- मोबाईल फेकला म्हणजे तपासात अडथळा येईल असे काही नाही
- कंपनीला सांगून त्याचा डाटा रिकव्हर केलेला आहे
कृष्णा आंधळे
- कृष्णा आंधळे यांच्या कुटुंबीय आणि पोलिसांकडून माहिती घेतली
- कृष्णा आंधळे हा संभाजीनगर येथे पोलीस बनण्याची तयारी करत होता
- पोलिसाची तयारी करता करता तो गुन्हेगार बनला
- गुन्हेगार बनल्यानंतर सायको झाला
- बऱ्याच गुन्ह्यांमध्ये तो सतत फरार आहे
- मला वाटतं तो राज्याच्या बाहेर असावा
- बकरी की मा कब तक दुवा मागेगी कोकरू बाळ आहे पकडले जाईल
ऑन करुणा मुंडे आका वक्तव्य
- तुम्ही ओळखून घ्यायचं
- मी काय म्हटलेलो आहे ते
- त्यांनी आरोप केलेले आहे ते खोटे थोड असतील
- मी त्यांना खोटं ठरवू शकत नाही
- ते जे काही बोलले असतील ते सत्य बोलले असतील
ऑन मनोज जरांगे
- मंगळवारी ची कॅबिनेट येईल त्यामध्ये शिंदे समितीच्या ज्या चार मागण्या आहेत त्या त्यांना लेखी स्वरूपात लिहून दिले आहे
- मंगळवारपासून हालचाल सुरू झाल्यानंतर त्यांना रस्त्यावर लढण्याची आवश्यकता नाही
- रस्त्यावरची लढाई लढाईचे म्हटल्यावर आम्ही त्यांच्या सोबत असणार
- आम्ही जरी भाजपाचे असलो तरी रस्त्यावरच्या लढाईत आम्ही त्यांच्यासोबत राहू
- परंतु त्याची आवश्यकता पडणार नाही मुख्यमंत्री त्यावर निर्णय घेतील
ऑन सरकार मागण्या
- आठ पैकी चार मागणी मान्य झाल्या आहेत
- उपसमितीने भरपूर काम केले आहे
- 2014 मध्ये नारायण राणे यांच्या अध्यक्षतेखाली समिती होती
- माझ्या मते उपसमिती स्थापन होणे गरजेचे आहे
- येणाऱ्या कॅबिनेटमध्ये त्यावर निर्णय होईल असं मला वाटतं
भविष्य
- असे लोक आश्रमात जातील अजून कुठल्या आश्रमात जातील
- आता त्यांच्या आश्रमाची वाट पाहतोय (वर बघून)
बावनकुळे
- हा प्रश्न त्यांना विचारा त्या आमच्या पक्षाचे वरिष्ठ नेते आहे त्यांच्या उलटा स्टेटमेंट मी करू शकत नाही